यावर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्र शासनाने ४९वे राज्यचित्रपट पुरस्कार जाहीर केले. सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी हे पुरस्कार जाहीर केले.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अंशुमन जोशी, सुबोध भावे, गिरीश कुलकर्णी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मानसी साळवी, मृणाल कुलकर्णी, प्रिया बेर्डे
सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक – नितीन देसाई (बालगंधर्व)
सर्वोत्कृष्ट संकलन – फैजल इम्रान (अर्जुन)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – महेश लिमये (बालगंधर्व)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा – विक्रम गायकवाड (बालगंधर्व)
सर्वोत्कृष्ट वस्त्रभूषा – पूर्णिमा ओक (ताऱ्यांचे बेट)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - ईशान तांबे (ताऱ्यांचे बेट)
सर्वोत्कृष्ट ध्वनी – क्रिस्तोफर हार्वे (शाळा)
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!!
No comments:
Post a Comment