चित्रपटांची कथा श्री मनीष राम कुलकर्णी तर कथेची संकल्पना किरणसाई कुलकर्णी यांची असून पटकथा, संवाद प्रदीप पाटील यांचे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक यशवंत भालकर हे आहेत. चित्रपटातील गीते स्व. वि. वा शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) श्रीकांत नरुले यांची असून वैभव जोशी यांनी आयटम गीते लिहिले आहे. या गीतांना संगीताचा साज शशांक पोवार यांनी चढवला आहे.
चित्रपटात प्रमुख भूमिकेत शरद पोक्षे, सुनील बर्वे, राहुल सोलापूरकर, प्रियंका यादव, अश्विनी एकबोटे व स्वप्नील राजशेखर हे कलाकार आपणास पाहावयास मिळतील. तर आयटम सॉंग मध्ये आपणास हेमलता बाणे व सिया पाटील दिसणार आहेत.
No comments:
Post a Comment