गजेंद्र सिंह यांच्या साईबाबा टेलिफिल्म्स ची निर्मिती असलेल्या 'गौरव महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचे दोन्ही पर्व तुफान लोकप्रिय ठरले. या नव्या पर्वामध्ये १६ ते २५ वर्षे वयोगटातील गायक गायिकांची निवड करण्यात येणार आहे.
Monday, February 28, 2011
अजय-अतुल शोधणार तरुणाईचा आवाज.
गजेंद्र सिंह यांच्या साईबाबा टेलिफिल्म्स ची निर्मिती असलेल्या 'गौरव महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचे दोन्ही पर्व तुफान लोकप्रिय ठरले. या नव्या पर्वामध्ये १६ ते २५ वर्षे वयोगटातील गायक गायिकांची निवड करण्यात येणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment