चित्रपटाची कथा- पटकथा विहार घाग यांची असून संवाद विहार घाग आणि मंदार गायधनी यांचे आहेत. विहार घाग यांनी लिहिलेल्या गीतांना नितिन हिवरकर यांचे संगीत आहे.
या चित्रपटामध्ये राजेश शृंगारपुरे, अरुण नलावडे, अंशुमन विचारे, इला भाटे, राजन बने, जयंत पाटेकर, नम्रता गायकवाड, सुश्रूत मंकणी, वर्षा दांदले, किरण माने, निर्मला कोटणीस, रमेश वाणी यांच्या भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment