गेली १५ वर्षे नाटक, मालिका आणि चित्रपटात अभिनेता म्हणून कार्यरत असलेल्या राम मा़ळी यांनी या दोन चित्रपटांच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. 'वारस कोण?' या चित्रपटाची कथा व गीते दिलीप देशपांडे यांनी लिहीली असून स्वतः राम माळी यांनी 'रामा रामा सिनेरामा' या चित्रपटाची कथा लिहीली आहे. दोन्ही चित्रपटांसाठी लक्ष्मीकांत विस्पुते यांनी पटकथा संवाद लेखन केलं आहे तर दोन्ही चित्रपटांना सुनिल प्रभाशंकर यांनी संगीत दिले आहे.
Wednesday, November 16, 2011
११.११.११ चा योग साधून 'वारस कोण?' आणि 'रामा रामा सिनेरामा' चा मुहूर्त.
गेली १५ वर्षे नाटक, मालिका आणि चित्रपटात अभिनेता म्हणून कार्यरत असलेल्या राम मा़ळी यांनी या दोन चित्रपटांच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. 'वारस कोण?' या चित्रपटाची कथा व गीते दिलीप देशपांडे यांनी लिहीली असून स्वतः राम माळी यांनी 'रामा रामा सिनेरामा' या चित्रपटाची कथा लिहीली आहे. दोन्ही चित्रपटांसाठी लक्ष्मीकांत विस्पुते यांनी पटकथा संवाद लेखन केलं आहे तर दोन्ही चित्रपटांना सुनिल प्रभाशंकर यांनी संगीत दिले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment